Month: May 2026

ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान आमदारांचा संताप; दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश

महाराष्ट्र जनमत न्यूज मुख्य संपादक परेश उदेवाल रुग्णालयातील सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत मंद असल्याचे निदर्शनास येताच संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत…

अमळनेर नगरपरिषदेची पावसाळापूर्व धडाकेबाज मोहीम शहरातील मुख्य नाले व गटारींची युद्धपातळीवर सफाई; नागरिकांना दिलासा

महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक परेश उदेवाल अमळनेर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर स्वच्छता व नालेसफाईची धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, शहरातील मुख्य नाले तसेच लहान-मोठ्या…

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजसेवेचा अनोखा आदर्श; तिन्ही भावांकडून गंधमुक्ती दिवशी रुग्णांसाठी शवपेटी अर्पण”

म्हाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक..परेश उदेवाल अमळनेर शहरातील सेवाभावी शिंगाणे परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण करत गंधमुक्तीच्या दिवशी समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. वडील कै. पंडित बाबुलाल भोंई (शिंगाणे) यांच्या…

35 दिवस उलटले… कारवाई अजूनही शून्य! अवैध नळ कनेक्शन प्रकरणावर संशयाची सावली

महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह | मुख्य संपादक…परेश उदेवाल अमळनेर नगर परिषद हद्दीतील गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील अवैध नळ कनेक्शन प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत असून, तब्बल 35 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस…

🚨 अमळनेर तालुक्यात खळबळ! 🚨 कचरे गावातील ३२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ व्यक्त

, मुख्य संपादक परेश उदेवाल अमळनेर तालुक्यातील कचरे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मनोहर छोटूलाल पाटील…

संत सखाराम महाराज यात्रा उत्सवात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेबांचे उत्कृष्ट नियोजन; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

मुख्य संपादक…परेश उदेवाल महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह | अमळनेर शहरातील संत सखाराम महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून, यंदाच्या यात्रेत पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची…

महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्हची भव्य सुरुवात – “जनतेचा आवाज आता थेट प्रशासनापर्यंत”

अमळनेर शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या अडचणी, खराब रस्ते, स्वच्छतेचा अभाव, आरोग्यविषयक गैरसोयी तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक…